अर्धापूर शहरातील मध्ये भागी असलेले एकमेव तलाव हे गटार व कचर्यामुळे घाणीचे साम्राज्य बनले आहे. यात बर्या च गटार नालीचे पाणी अर्धापूर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 31 मई 2018

अर्धापूर शहरातील मध्ये भागी असलेले एकमेव तलाव हे गटार व कचर्यामुळे घाणीचे साम्राज्य बनले आहे. यात बर्या च गटार नालीचे पाणी अर्धापूर

 अर्धापूर शहरातील मध्ये भागी असलेले एकमेव तलाव हे गटार व कचर्यामुळे घाणीचे साम्राज्य बनले आहे. यात बर्या च गटार नालीचे पाणी अर्धापूर

नगरपंचायतच्या अंध कारभारा मुळे तलाव मध्ये जमा होत आहे तसेच.
स्वच्छता व साफसफाई नियमानुसार होत नाही या बाबत.
अर्धापूर नगर पंचायत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून अर्धापूर शहरासाठी पाणी साठा जमा करण्यासाठी
अर्धापूर शहराच्या मध्ये भागी एक मोठा तलाव खोद काम करून तयार करण्यात आला होता.पाणी साठा दुष्काळ परिस्तिथी बघत जनतेचा पाणी प्रश्न सुटेल शहरातील पाणी पातळी मागील पंधरा वर्षापासून खाली गेली आहे. येथील जनतेला या तलावावर बरीच अशा होती. परंतु नगर पंचायत च्या आंधळ्या कारभारमुळे हे तलाव गटार बनले आहे.
1 )पैनगंगा/कानेल मधून या तलावामध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी एक नाला तयार करण्यात आला होता
ज्यातून पैनगंगा/कानेल चे पाणी तामसा रोड वरुण तामसा कार्नर होत बडे मिया कॉम्प्लेक्स च्या खालून या नाल्या च्या साहाय्याने पाणी तलावात जमा केला जात होता.परंतु याच नाल्याचे चे रूपांतर मोठ्या गटार मध्ये झाले आहे. अर्धापूर येथे नगरपंचायत ची स्थापना झाल्या पासून आज पर्यन्त अर्धापूर शहराच्या विकासासाठी नाली बांधकाम साठी बराचनिधि आला होता परंतु संबंधित प्रशासन व नेत्यांनी आपल्या खिसा गरम करण्यासाठी मनमाफिक कारभार केल्यामुळे वाकडे तिकडे सीमेंट ची नाली तयार करून दिली. ज्या गुततेदारणे काम केले त्याने ही आपल्या फायद्यासाठी सीमेंट नाली ला कोणताही चड उतारन न देता पाठी लावून सीमेंट नाली तयार करून दिली. जे सीमेंट नाली तयार करण्यात आले होते.
त्यात ला संपूर्ण सेप्टी संडास व काहींचे डायरेक्ट असलेले संडास तो पाणी ,कचरा,या तलावाच्या नाल्या मध्ये येऊन मिळून डायरेक्ट तलावात जात आहे. बरकतपुरा, अंबाजी नगर, गणपत नगर,पूर्ण तामसा रोड ते तामसा कार्नर व बडे मिया कॉम्प्लेक्स मधला संपूर्ण घाण पाणी तलावात जमा होत आहे.या कडे अर्धापूर नगर पंचायत ने कधीही लक्ष दिले नाही व कधीही स्वच्छता केलेली नाही. व कोणावरही कार्यवाही केली नाही.
2 ) तलावा जवळ असलेली वस्ती साठी कोणतीही नाली बांधून देण्यात आली नाही व येथील अमीर अली वस्ती व दर्गाह रोड वरती असलेले  हॉटेल घाण पाणी कचरा सरळ या तलावात जात आहे. अमीर अली वस्तीतील नागरिकांचे म्हणणे आहे. की नगरपंचायत ची जेम्मेदारी आहे की त्यांनी आमच्या वस्तीचा पाणी चांगली सीमेंट ची नाली बांधून दुसरी कडे काडून पाणी जाऊ शकेल अशा पद्धतिची सोय करून द्यावी जेणे करून आमच्या जवळ असलेले तलाव स्वच्छ राहील कोणतीही रोग राई पसरणार नाही.कारण हे पाणी कोंडी असते आणि यात कचरा व नाली चा घाण पाणी जमा होत असल्यामुळे सतत बारा महीने घाण वास येत आहे. तसेच दर्गाह रोड वरील हॉटेल चा पाणी याच तलावा मध्ये नगरपंचायत टाकलेला पाईप व खोदकाम करून पाणी तलावात जावा यासाठी मार्ग मोकडा केला आहे. नगर पंचायत बजट वाचविण्यासाठी आपला खिसा भरण्यासाठी पूर्ण पणे कोणतेही नियोजन न करता सीमेंट नाली योग्य रित्या न बांधता अर्थवट बांधून तलावात पाणी जावा या उद्देशाने खोल्या जागेवरती खोदकाम करून नाला तयार करून घाण पाणी नगरपंचायत सोडले आहे. या घानिरड्या कारभारा मुळे अर्धापूर येथील शंभर टक्के बोरचे विहीर चे पाणी संपले आहे व खोल गेले आहे. या तलावात  संपूर्ण घाण कचरा व खालच्या परतीत संपूर्ण गाळ जमा झाला आहे. ज्यामुळे जमीनीत तलावाचे पाणी मुरत नसून उन्हाच्या उष्णतेमुळे वाफ तयार होऊन तलावाचा पाणी काही प्रमाणात संपत आहे.
3 ) याच तलावाच्या एका बाजूने नवीन वस्ती सुफा कॉलनी वाडत आहे. या भागात बरेच सीमेंट नाली बांधण्यात आले आहे. ही वस्ती जशी वाडेल तशाच प्रकारे तलावात या वसतीचा घाण पाणी गटार मार्फत जाईल. या नवीन वस्तीचे नालीचे बांधकाम काही दिवसात झाले परंतु नगर पंचायत ने पूर्ण बजट न लावत आपल्या फायदयासाठी नाली चे बांधकाम खाली वरी वाकडे तिकडे करून बांधले आहे.
4 ) हे तलाव नगर पंचायत च्या मागील भागात आहे. आपल्या मागे असलेल्या भागात स्वच्छतेसाठी
नगर पंचायत विभागाणे कधीच लक्ष दिले नाही. उलट तलावा जवळ एक दम टोकेला स्वच्छता अभियाना अंतर्गत संडास बांधण्यात आले आहे.
5 ) तलावाच्या बाजूला मुस्लिम समाजाचा कबरीसतान आहे. आणि असहाबे रसूल ची दर्गाह बाले राजा च दर्गाह आहे. येथेच अर्धापुर शहराचा आठवडी बाजार तलावाच्या जवळ भरला जातो. येथील कचरा उचल न्यासाठी अर्धापूर नगर पंचायत नाकाम दिसत आहे. स्वच्छते साठी महिन्याला लाखो रुपयाचा बजट येतो
परंतु डंपिंग व कचरा उचलनारी यंत्र किती लावलेली आहे अद्याप ही कोणाला ही माहीत नाही. परंतु नगर पंचायत मध्ये कचरा उचलन्यासाठी जे ट्रॅक्टर आणि ऑटो लावलेले आहे काही नेत्यांचे व कार्य कर्त्यांचे आहे. कचरा उचल न्यासाठी ज्या कंपनी ला टेंडर दिले आहे त्याच्या जवळ संपूर्ण पणे ना ऑटो आहे नाही ट्रक्टर आहे. ज्यांचे ऑटो व ट्रक्टर लावले आहे. ते फक्त महिन्याच्या पेमेंट घेण्यासाठी लावले आहे. तलावाची व बाजारपेटे च्या जगाची पाहणी करून सफाई कर्मचारी,शहरात झाडू मारून स्वच्छता ठेवणारी महिला किती आहे व कोणत्या वॉर्ड मध्ये दररोज सफाई केली जाते व नाली ची सफाई करणारे किती व कोण कोणत्या वॉर्ड मध्ये जाऊन नाली ची सफाई केली जाते. महिला व पुरुषाची संख्या नियमा प्रमाणे आहे का, आहे तर त्यांना महिनाला पगार कशा पद्धती केला जातो व कोणाला कोणाला केला जातो याची चौकशी करण्यात यावी. जे ट्रॅक्टर नेत्यांचे कार्यकर्त्यांचे लावलेले आहे. त्यांचे ट्रॅक्टर कोणत्या नियमानुसार लावलेले आहे. त्यांना महिन्या चा भाडा किती दिला जातो. याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. अर्धापूरनगरपंचायत च्या या अंध कारभारा मुळे कचर्या चे घाणीचे साम्राज्य पसरले आहे लाखो रुपय खर्च करून सुद्धा कायद्याप्रमाणे नियमप्रमाणे काम होत नाही. यास जबाबदार असलेल्या अधिकारी वर कार्यवाही करण्यात यावी साफसफाई चे काम ज्या टेंडर वाल्याला देण्यात आले आहे. आता पर्यंत झालेल्या कामाची चौकशी करून त्यावर योग्य कार्यावाही करून याचा लाईसेंस काळ्या यादीत टाकण्यात यावा व अर्धापूर तलावा जवडील जागा स्वच्छ करण्यात यावी. तलावा साठी स्वच्छते संबंधित काळजी घेण्यात यावी.
6 ) पाण्यासाठी अर्धापूर येथील संपूर्ण नागरिकांची भटकंती वाडलेली आहे. दिवसा रोज मजुरी करणे रात्री पाणीसाठी हिंडणे व जे टँकर ने पाणी पुरवठा होत आहे. प्रतेक विभागात वेळेवर व दररोज पाणी मिळत नाही. आपण हा तलाव मोठा आणि खोल करून स्वच्छ करून दिल्यास येणार्या  काळात तलावपासून नागरिकांचा फायदा होईल आणि एक घरून सोडून प्रतेक घरात असलेला पत्री/स्टोन/ मूतखडा हा पाण्यापासून होणारा आजार आहे रोग राई कमी होईल.व अर्धापूर येथील पाण्याची पातळी या तलावा मुळे वरती येईल
तरी माहेरबान साहेबांनी या संपूर्ण तलावाची पाहणी करून यात झालेल्या गैर प्रकाराची चौकशी करून संबंधित नगरपंचायत अधिकारीवर कार्य वाही करावी. तलावातील गाळ काळून तलाव स्वच्छ करण्यात यावे. ज्या नालीतून घाण गटार चे पाणी येत आहे. याची योग्य पद्धतीने नालीबांधून वस्तीतील व हॉटेल चे पाणी काडून द्यावे, व तसेच पैनगंगा/कानेल चे पाणी ज्या नाल्यातून तलावा साठी येत आहे. त्यात ज्यांनी गटार व घाण पाणी सोडला आहे. त्यांचे पाणी आपल्या सोयीनुसार काडून द्यावे जेणेकरून तलावा चा नाला स्वच्छ असावा व त्यातून तलाव ही स्वच्छ असेल. या विषयावर संबधित प्रशासनाणे लवकरात लवकर कार्यावाही करावी. अन्यथा कार्यवाही न केल्यास मी शेख आमेर शेख सगीर दिनांक 19/06/2018 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधिकारी कार्यालयसमोर उपोषणास बसणार आहे. यात मला काही झाल्यास संपूर्ण जबाबदारी संबंधित शे.आमेर.सगीर.रा. बरकतपुरा अर्धापूर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें