- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 जनवरी 2018

वालूर ग्रामपंचायत ला कूलुप ठोकण्याचा ईशारा

सेलू तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वालुर या गावातील वार्ड 5 मध्ये मागिल तीन वर्षाहुन नळाला पाणी येत नसुन याची वारंवार लेखि तक्रार करुन देखिल ग्रामपंचायत वालूरने अध्याप काहिहि दखल घेतलेली नासून या प्रकरणी ग्रामपंचायत वालूरने येत्या 25 जानेवारीच्या आत जर पाणी पूरवठा सूळरीत केला नाहि तर ग्रामपंचायत वालूरला येत्या 25 जानेवारी 2018 रोजी ताला ठोकण्याचा ईशारा एका निवेदनाद्वारे दि.06/01/2018 रोजी मा.गटविकास अधिकारी,पंचायत समिती सेलू यांना महाराष्ट्र मूस्लिम यूवक प्रतिष्ठानच्या  सेलू तालूका अध्यक्ष अनवर खाँ दिलावर खाँ पठान यांनी केले आहे.

Tezznews24 web news channel

Contact=8888375846

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें