- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 31 जनवरी 2018

आमला येथील पाणी टंचाई संदर्भात उपाय योजना करा -प्रहारची मागणी
------–--------------------------------
कळंब तालुक्यातील मौजा आमला येथे दोन महिण्या पासुन पाण्याची भिषण टंचाही असुन यावर उपाय योजना करण्यात यावी या मागणीच्या संदर्भात यापुर्वी आमला ग्रामवासीनी मा गटंविकास अधिकारी प स कळंब याना निवेदन सादर केले होते. परंतु अजुन पर्यत पाणी टंचाईच्या सदंर्भात प्रशासणा कङुन कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यात आली नाही . त्यामुळे ग्रामवासीयांना पाण्या करीता भटकावे लागत आहे
मौजा आमला येथील पाणी टंचाईच्या सदंर्भात त्वरीत उपाय योजना करावि अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने  मा गटविकास अधिकारी साहेब प स कळंब यांना दिलेल्या निवेदनात केली आहे . सदर मागणीच्या संदर्भात गांर्भीयाने दखल न घेतल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे . निवेदन देते वेळी प्रहार जनशक्ती पक्ष कळंब तालुकाध्यक्ष राहुल बारसे , राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख, रितेश थुल (तालुका सचिव प्रहार) , गजानन  मेश्राम प्रहार कार्यकर्ते, गोपाल बारसे प्रहार कार्यकर्ते , सुयश पाटील प्रहार कार्यकर्ते इ पदाघिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें